टी20 संघाचा कर्णधार म्हणून विराट आज खेळणार अखेरचा सामना!
आयसीसी T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघाचं आव्हान 'सुपर 12' फेरीमध्ये संपलं आहे. आज भारतीय संघाचा सामना नामिबियाशी होणार आहे. भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. तर तर रवी शास्त्री…
Read More...
Read More...