हार्दिक पांड्याच्या ट्विटवर पाकिस्तानी अभिनेत्रीने उडवली भारतीय टीमची खिल्ली, चाहत्यांनी केले ट्रोल
टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने एक ट्विट…
Read More...
Read More...