Browsing Category

देश-विदेश

मोदी सरकारचं दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचं धोरण – अमित शहा

पुलवामा - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा परिसरातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीला भेट दिली. यावेळी त्यांनी देशातील मोदी सरकारचे दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण…
Read More...

अमित शहा यांचा राजकीय प्रवास…

भाजपचे दिग्गज नेते आणि भारत देशाचे सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांचा आज (22 ऑक्टोबर ) वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास... अमित शहा यांचा शाह यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी एका व्यावसायिकाच्या…
Read More...

कॅप्टन अमरिंदर सिंग स्वतःचा पक्ष स्थापन करणार, काँग्रेससोबत युतीला नकार!

नवी दिल्ली - पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नोव्हेंबरमध्ये ते स्वतःच्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले…
Read More...

दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत जेसीओसह पाच जवान शहीद

जम्मू -काश्मीर - पूंछ जिल्ह्यात दहशतवादविरोधी कारवाईत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 'ज्युनियर कमिशंड ऑफिसर'सह (जेसीओ) लष्कराचे 4 जवान सोमवारी शहीद झाले. या प्रकरणी संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने माहिती दिली की,…
Read More...

68 वर्षानंतर पुन्हा एकदा एयर इंडियाची मालकी टाटांच्या हाती!

नवी दिल्ली - तोट्यात असलेल्या 'एयर इंडिया' (air india) च्या खरेदीसाठी टाटांची (Tata Sons) बोली सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे आता एयर इंडिया कंपनीचा मालकी हक्क सात दशकानंतर मूळ मालकाच्या ताब्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…
Read More...

चिनी सैनिकांचा अरुणाचल प्रदेशात घुसण्याचा प्रयत्न, भारतीय सैनिकांनी दिलं चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली - चीनच्या सैनिकांनी गेल्या आठवड्यात अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताच्या शूर सैनिकांनी चीनच्या या प्रयत्नांना हाणून पाडत त्यांना हुसकावून लावले. ही घटना बुमला आणि यांग्त्से बॉर्डर जवळ घडली. चिनी…
Read More...

काश्मीरमध्ये मोदी सरकार सुरक्षा पुरवण्यात पूर्णपणे अपयशी – राहुल गांधी

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी म्हटले की, काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या (Terror attacks ) घटना वाढत असून केंद्र सरकार ( Government of India ) लोकांना सुरक्षा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. नोटाबंदी आणि कलम ३७० रद्द…
Read More...