बिहारमध्ये भीषण अपघात : रात्रीचे जेवण करून घरी जाणा-या लोकांना ट्रकने चिरडले, 10 ठार
बिहारमधील वैशाली येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात आलेल्या अनियंत्रित ट्रकच्या चालकाने अनेकांना तुडवले. गावात मेजवानी आटोपून सर्व लोक रस्त्याच्या कडेला झुंडीने घरी परतत होते. दरम्यान, ट्रक…
Read More...
Read More...