Browsing Category

महाराष्ट्र

सीआरपीएफ कमांडो रवींद्र सहारे यांचा अपघातात मृत्यू

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) कमांडो हवालदार रवींद्र राजाराम सहारे (42, रा. मूल, कुळवंडी गाव, जि. पेठ) यांचा मंगळवारी हर्सूलजवळील पालीफाटा येथे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अकस्मात निधनाने नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.…
Read More...

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ –…

बीड : ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला आहे. हेच या योजनेचे ठळक यश असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. परळी येथील ओपळे मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत…
Read More...

सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो – प्रधानमंत्री…

सिंधुदुर्ग : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग येथे आयोजित ‘नौदल दिन 2023’ च्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची ‘थरारक प्रात्यक्षिके ’ यांचे…
Read More...

Sindhudurg: मालवण येथे नौदल दिन 2023 कार्यक्रमाला पंतप्रधान राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. संध्याकाळी 4.15 च्या सुमारास महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग इथे ते पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर सिंधुदूर्ग…
Read More...

‘मुख्यमंत्री- माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा 5 डिसेंबरपासून प्रारंभ – शालेय शिक्षण मंत्री दीपक…

मुंबई: राज्यातील शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, निर्णय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी…
Read More...

नाका कामगारांच्या कौशल्य विकासासाठी 4 कोटी 85 लाख रुपयांची तरतूद – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : बांधकामाची आधुनिक पद्धती लक्षात घेऊन मुंबई शहर आणि उपनगर  येथील 7 हजार 500 नाका कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य विकसित  करण्यासाठी प्रथम टप्प्यात चार कोटी 85 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक कामगाराचा…
Read More...

Mumbai 26/11 Attacks: आजच्याच दिवशी मुंबई शहर हादरले होते, 15 वर्षांपूर्वी काय घडलं होत मुंबईत,…

Mumbai 26/11 Attacks: 26/11 मुंबई हल्ल्याला आज 15 वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सीमेपलीकडून आलेल्या काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, जो हल्ला कोणताही भारतीय विसरू शकत नाही. 26 नोव्हेंबर 2008 हा तो दिवस होता…
Read More...

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ योजनेबद्धल जाणून घ्या संपूर्ण माहिती

राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने एक नवीन आर्थिक योजना सुरू केली आहे. नमो शेतकरी महासन्मान योजना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या…
Read More...

पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पोलीस गस्त नौका

मुंबई: राज्यात 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  त्यामध्ये राज्याच्या सागरी किनारा सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांचा समावेश आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील…
Read More...

शिंदे-फडणवीस सरकारकडून मुलींना मिळणार 75000 रुपये, जाणून घ्या या योजनेबद्दल

राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प जाहीर करताना महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना जाहीर केली होती. . होती. ज्याला…
Read More...