Browsing Category

महाराष्ट्र

मोठी बातमी, या तारखेपासून राज्यातील महाविद्यालयं सुरू होणार!

मुंबई - 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण…
Read More...

भाजप आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई - सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या महिन्यात शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे BJP MLA Nitesh Rane moves Supreme Court. संतोष परब…
Read More...

बाप रे कारपेक्षा मेंढया महाग, 6 मेंढयांची किंमत 14 लाख रुपये!

सांगली - एका मेंढीची किंमत सव्वा दोन लाख आहे असं सांगितल्यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. पण सांगलीच्या माडग्याळ बाजारात एक मेंढी तब्बल 2 लाख 33 हजारला विकली गेली आहे. मेंढी एवढ्या किंमतीला विकली गेल्यामुळे त्या शेतकारऱ्याने भव्य मिरवणूक…
Read More...

राऊत घाबरले? प्रमोद महाजनांवरील ते ट्वीट संजय राऊतांनी केलं डिलीट!

मुंबई - शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी “कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट” अशा कॅप्शनसह बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांचे एक व्यंगचित्र ट्वीट केले होते. मात्र पूनन महाजन आणि भाजपने जोरदार आक्षेप घेतल्यानंतर संजय…
Read More...

राज्याच्या राजकारणात खळबळ, मंत्रालयात अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाइल तपासताना सोमय्यांचा फोटो…

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या एका फोटोमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते राज्याच्या नगरविकास विभागाच्या कार्यालयात एका सरकारी…
Read More...

बाळासाहेबांनाच भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडून राष्ट्रवादीशी हातमिळवणी करायची होती- नवाब मलिक

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीतच भाजपसोबतची युती तोडून राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीकडे प्रस्तावही पाठवला होता. काही कारणास्तव त्यांनी दहा वर्षांपूर्वी दिलेला प्रस्ताव मान्य…
Read More...

धक्कादायक! कल्याणमध्ये 100 पेक्षा जास्त कासवांचा मृत्यू

कल्याणमधील गौरीपाडा या तलावात शनिवारपासून आतापर्यंत 135 कासव मृत पावले आहेत. मृत कासवांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कल्याणमधील या तलावाचे काही वर्षांपूर्वी सूशोभीकरण करण्यात आले होते. स्थानिक लोक या तलावात…
Read More...

शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून भाजप हिंदुत्ववादी आहे, फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काल बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त…
Read More...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण!

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे sharad pawar tests positive for covid19 . माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी…
Read More...