Browsing Category

महाराष्ट्र

उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी मातीविना फुलवली जरबेरा फुलशेती, देशभर होतेय चर्चा

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी एक भन्नाट प्रयोग केला आहे. या दोन्ही शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगाची चर्चा राज्यासह पूर्ण देशभर होत आहे. या शेतकऱ्यांनी चक्क मातीविना जरबेरा फुलशेती soilless Gerbera Flower Farming  केली आहे.…
Read More...

धक्कादायक! विहिरीत आढळले आईसोबत तीन चिमुकल्यांचे मृतदेह

संगमनेर - अहमदनगर जिल्ह्यामधून (Ahmednagar district) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका विहिरीमध्ये आईसह तीन लहान मुलांचे मृतदेह (Mother and three children found dead) आढळून आले आहेत. तीन लहान मुलांमध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.…
Read More...

मुंबईमध्ये पुन्हा भीषण अग्नितांडव; 11 जणांचा बळी गेलेल्या भांडुपच्या मॉलमध्ये पुन्हा भडका

मुंबई - मुंबईच्या भांडुप येथील ड्रीम्स मॉलला भीषण आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीची घटना आज रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान, पोलीस…
Read More...

आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार…
Read More...

“नवाब मलिक कौन है…दाऊद का दलाल है…”

मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी "नवाब मलिक कौन है...दाऊद का दलाल है..." अशा घोषणा देत आज भाजपच्या सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करुन नवाब मलिक यांच्या राजिनाम्याची जोरदार मागणी केली आहे BJP demand for Nawab…
Read More...

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ : कोर्टाने 7 मार्चपर्यंत वाढवली ईडी कोठडी

मुंबई - महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक Nawab Malik  यांच्या अडचणी वाढत आहेत. विशेष पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी…
Read More...

सुखावणारी बातमी! राज्यात आज दोन वर्षानंतर शून्य कोरोना मृत्यूची नोंद

मुंबई - राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताना दिसत आहे. राज्यातील रुग्णसंख्या देखील दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. आज राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. १ एप्रिल २०२० नंतर आज पहिल्यांदाच राज्यात एकाही मृत्यूची नोंद…
Read More...

लोकल प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस बंधनकारकच, सरकारची हायकोर्टात माहिती

मुंबई - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून राज्य सरकारने मुंबई उपनगरी लोकलमधून प्रवास करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा घेतलेला निर्णय आता कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या…
Read More...

दिशा सालियन प्रकरणातील आरोपांमुळे राणे गोत्यात येणार? चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं

मुंबई - दिशा सालियन मृत्यूप्रकरणामध्ये नव्या आरोपांची राळ उडवणारे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नुकताच मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता नारायण राणे यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची…
Read More...