भाज्यांनी गाठली शंभरी; उकाड्यामुळे भाज्यांचे दर वाढले
मुंबई - तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव आता वाढू लागले आहेत. फरसबीसह वाटाण्याचे दर प्रतिकिलो शंभरच्या पुढे गेले असून टोमॅटो, कारलीचे दरही वाढले आहेत. गवारचे दर मात्र नियंत्रणात आले असल्यामुळे ग्राहकांना काही…
Read More...
Read More...