Browsing Category

महाराष्ट्र

प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर : आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व…
Read More...

मेळघाट येथे दूषित पाण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये –…

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले…
Read More...

नव्या पिढीने महापुरुषांचा इतिहास वाचावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांचा इतिहास नव्या पिढीने वाचण्याची गरज व्यक्त करुन देशभरात डॉ. आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या विविध संस्‍था जीवित ठेवून त्या टिकविण्याची जबाबदारी प्रत्येक शासनाची आहे. राज्यातील…
Read More...

मोदी सरकारच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी आज येथे व्यक्त केला.…
Read More...

समृध्दी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. महाराष्ट्रात वेगाने विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण प्रोत्साहन दिले जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योजकांनी…
Read More...

कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आले आहे. कोकण…
Read More...

वाचा, उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत मांडलेले काही प्रमुख मुद्दे

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray  यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मांडलेले काही प्रमुख मुद्दे जाणून घेऊयात • शिवसैनिकांवर दडपण वाढेल असं बोलणार नाही. • धनुष्यबाण हा…
Read More...

”तो खासदार विन्या राऊत स्वतः दहावी दोनदा नापास आहे”; निलेश राणेंची टीका

मुंबई - राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांचा एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल सुरू आहे. शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली होती. विनायक राऊत…
Read More...

गणेशोत्सवासाठी आणखी 32 विशेष रेल्वेगाड्या सोडणार, मध्य रेल्वेची घोषणा

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने 74 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची घोषणा केली. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान 44 विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. या फेऱ्यांची सविस्तर माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी…
Read More...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण-डोंबिवलीतील ५५ पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटात सामील

मुंबई - उद्धव ठाकेंच्या हातातून राज्याची सत्ता गेली, यानंतर आता ठाकरेंसमोर पक्ष वाचवण्याचं आव्हान उभं आहे. आता तर त्यांना आपला गड वाचवणं कठीण झालं आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या दोन दिवसातच…
Read More...