Browsing Category

महाराष्ट्र

आदिवासी बांधवांचा जीव घेणाऱ्या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यावर 302 चा गुन्हा दाखल करा

वासनवाडी ता- जिल्हा बीड येथील आदिवासी बांधव आप्पा पवार याला शासनाचे घरकुल मंजूर झाले असल्यामुळे त्यांनी घराचे काम पण चालू केले होते. तीन हप्ते जमाही झाले परंतु घराचे काम पूर्ण होऊनही चौथा हप्ता मिळावा म्हणून ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच…
Read More...

राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गास देण्यात आले आहे. त्यांचे नाव देण्यात आलेल्या महामार्गावरून चालण्याचा विशेष आनंद आहे. राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरेल, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ…
Read More...

“आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे” : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर देशाचा अमृतकाळ सुरु झाला आहे. देशात मातृशक्तीचे पुनर्जागरण होत आहे. विद्यापीठांमधून अधिकाधिक विद्यार्थिनी सुवर्ण पदके प्राप्त  करीत आहेत तसेच केंद्रिय लोकसेवा आयोगासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये…
Read More...

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची पाहणी; उपमुख्यमंत्र्यांनी…

वर्धा: येत्या काही दिवसात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे लोकार्पण होत आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा जिल्ह्यातील समृद्धी…
Read More...

शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील पाझर तलावाच्या कामांना तात्काळ मान्यता द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ…

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये जलसंधारण विभागांतर्गत प्रस्तावित कामांना तत्काळ मान्यता देऊन ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील…
Read More...

”छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला”; प्रसाद लाड यांचं विधान

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्यभर पडसाद उमटत असतानाच भाजप नेते प्रसाद लाड यांचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे.  “शिवरायांचा जन्म कोकणात झाला”, असं भाजप…
Read More...

जुळ्या बहिणींशी लग्न करण नवरदेवाला पडलं महागात, पोलिसात तक्रार दाखल

महाराष्ट्रात एक विचित्र घटना घडली समोर आली होती. मुंबईतील कांदिवली येथील दोन उच्च शिक्षित जुळ्या बहिणींनी एकाच व्यक्तीशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, पिंकी आणि रिंकी म्हणून ओळखल्या…
Read More...

स्वतंत्र दिव्यांग विभाग असणारे महाराष्ट्र पहिले राज्य असून या विभागासाठी ११४३ कोटींची तरतूद-…

मुंबई :  जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.  त्यासाठी २०६३ पदांची निर्मिती करण्यात आली असून ११४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद…
Read More...

Two Sisters Marry One Man: मुंबईत जुळ्या बहिणींनी एकाच व्यक्तीशी केले लग्न, पहा व्हिडिओ

महाराष्ट्रात एक विचित्र घटना घडली आहे. मुंबईतील कांदिवली येथील दोन उच्च शिक्षित जुळ्या बहिणींनी एकाच व्यक्तीशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, पिंकी आणि रिंकी म्हणून ओळखल्या जाणार्‍या…
Read More...

राज्यात ३०० मेळाव्यांमधून ५ लाख रोजगार उपलब्ध करून देणार- मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई: राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत  येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या मेळाव्यात विविध…
Read More...