Browsing Category

महाराष्ट्र

Rajan Salvi: राजन साळवींचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम, शिंदे गटात करणार प्रवेश

ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी आज (12 फेब्रुवारी) पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटाला रामराम करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. ते उद्या शिंदे गटात प्रवेश…
Read More...

Konkan Tourism: कोकणातील सुंदर आणि प्रसिद्ध फिरण्याची ठिकाणे

कोकण हे निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, घनदाट जंगलं आणि शांत निसर्गसौंदर्याने नटलेलं प्रदेश आहे. जर तुम्ही कोकण फिरायचा विचार करत असाल, तर खालील ठिकाणांना नक्की भेट द्या. १. समुद्रकिनारे (Beaches)  गणपतीपुळे बीच (रत्नागिरी) –…
Read More...

Konkan Toursim : निवती बीच – कोकणातील एक अप्रतिम, निसर्गरम्य आणि शांत किनारा

निवती बीच हा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर आणि तुलनेने कमी प्रसिद्ध असलेला समुद्रकिनारा आहे. तो मालवणपासून सुमारे ३० किमी अंतरावर आणि वेंगुर्ल्याजवळ स्थित आहे. जर तुम्हाला शांत, निसर्गरम्य आणि स्वच्छ बीचचा आनंद घ्यायचा असेल, तर…
Read More...

शिवाजीनगर बस स्थानक उभारणीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत ‘महामेट्रो’ने समन्वयाने काम करावे…

मुंबई: शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प दर्जेदार…
Read More...

संत रविदास महाराज जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई:  संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव,…
Read More...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली :  महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार माजी केंद्रीयमंत्री तसेच…
Read More...

साताऱ्यात साकारणार वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : सातारा जिल्ह्यात जल पर्यटनासाठी मोठा वाव आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागातर्फे जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी लवकरात लवकर साकारण्याचा मानस असल्याची माहिती पर्यटन, खनीकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.…
Read More...

बारावीची परीक्षा झाली सुरू, परीक्षेला जाताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची शैक्षणिक परीक्षा असते, जी प्रामुख्याने १०वी (SSC) आणि १२वी (HSC) या वर्गांसाठी घेतली जाते. ही परीक्षा शालेय शिक्षणाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर घेतली जाते आणि तिचे मूल्यांकन शिक्षण मंडळ…
Read More...

बारावी परीक्षा: पहिल्याच पेपरला 42 केंद्रांवर कॉपी, मुंबई, कोल्हापूर आणि कोकणाचं कौतुक एकही प्रकरण…

राज्यात 12 वी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला कॉपीची प्रकरणं समोर आली आहेत.  तब्बल 42 परीक्षा केंद्रांवर कॉपीच्या घटना उघड झाल्या असून, भरारी पथकांनी तत्काळ दखल घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. यंदा राज्य सरकारने…
Read More...

कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव, फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचला; मंत्री नितेश…

मुंबई: कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी…
Read More...