Browsing Category

महाराष्ट्र

शिवाजीनगर बस स्थानक उभारणीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत ‘महामेट्रो’ने समन्वयाने काम करावे…

मुंबई: शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रकल्प दर्जेदार…
Read More...

संत रविदास महाराज जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई:  संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव,…
Read More...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली :  महाराष्ट्र सदनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार माजी केंद्रीयमंत्री तसेच…
Read More...

साताऱ्यात साकारणार वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : सातारा जिल्ह्यात जल पर्यटनासाठी मोठा वाव आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागातर्फे जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी लवकरात लवकर साकारण्याचा मानस असल्याची माहिती पर्यटन, खनीकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.…
Read More...

बारावीची परीक्षा झाली सुरू, परीक्षेला जाताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची शैक्षणिक परीक्षा असते, जी प्रामुख्याने १०वी (SSC) आणि १२वी (HSC) या वर्गांसाठी घेतली जाते. ही परीक्षा शालेय शिक्षणाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर घेतली जाते आणि तिचे मूल्यांकन शिक्षण मंडळ…
Read More...

बारावी परीक्षा: पहिल्याच पेपरला 42 केंद्रांवर कॉपी, मुंबई, कोल्हापूर आणि कोकणाचं कौतुक एकही प्रकरण…

राज्यात 12 वी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला कॉपीची प्रकरणं समोर आली आहेत.  तब्बल 42 परीक्षा केंद्रांवर कॉपीच्या घटना उघड झाल्या असून, भरारी पथकांनी तत्काळ दखल घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. यंदा राज्य सरकारने…
Read More...

कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव, फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचला; मंत्री नितेश…

मुंबई: कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी…
Read More...

धामणी प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेजबाबत लवकरच निर्णय – मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई : धामणी मध्यम प्रकल्पातील २५ प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी आर्थिक पॅकेज देण्यासंदर्भात जलसंपदा विभाग व मदत पुनर्वसन विभाग निर्णय घेईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले. धामणी  मध्यम प्रकल्पांतर्गत…
Read More...

ग्लोबल मीटर मॅन्यु कं.ची मीटर विक्री तात्काळ थांबविण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई, दि. १०: मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीच्या उत्पादीत ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटरची विक्री व वितरण तात्काळ थांबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पुण्याच्या या कंपनीद्वारे केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नमुन्यामध्ये…
Read More...

मुंबई भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:  मुंबई ही भारताची ‘कन्व्हेन्शन कॅपिटल’ म्हणून उदयास येत आहे. बांद्रा परिसरात ताज ग्रुपच्या नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलमधील आधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे मुंबईतील व्यावसायिक संधी अधिक वाढतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More...