अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा; 755 कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्य
मुंबई : जून ते ऑगस्ट 2022 पर्यंत राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभाग यांनी जारी केला…
Read More...
Read More...