मच्छीमार बांधवांना सक्षम करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई: सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या बळ देण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करेल; यासाठी लहान मच्छिमारांना व रापणकारांना अत्यंत सुलभ पद्धतीने अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती…
Read More...

Maharashtra Monsoon Update : राज्यात आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना…

हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासंदर्भात अलर्टही जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड, नाशिक आणि पुण्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.…
Read More...

Tanya Abrol: ‘चक दे ​​इंडिया’ फेम अभिनेत्री तान्या अबरोलने बांधली लग्नगाठ

'चक दे ​​इंडिया' चित्रपटातून प्रसिद्ध झालेली तान्या अबरोल तिचा प्रियकर आशिष वर्मासोबत लग्नगाठीत अडकली आहे. 'चक दे ​​इंडिया'च्या 'बलवीर'ने गुरुवारी आशिष वर्मासोबत सात फेरे घेतले आहेत. 'बिग बॉस' विजेती आणि टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीक तिचा…
Read More...

‘आंबेडकर जिवंत असते तर मी त्यांना मारले असते’, तेलंगणातील व्यक्तीच वादग्रस्त विधान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याप्रकरणी तेलंगणातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हमारा प्रसाद नावाच्या एका व्यक्तीने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता ज्यामध्ये त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधात वादग्रस्त…
Read More...

उद्धव ठाकरे इतके कमजोर होते का? नाना पटोले यांचा हल्लाबोल

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, संजय राऊत हे फक्त एक साधन आहे. माझ्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडल्याचे माझ्यावर आरोप करणारे…
Read More...

कार अपघातानंतर ऋषभ पंतने शेअर केला पहिला फोटो

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने अपघातानंतरचे त्याचे पहिले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या युवा क्रिकेटपटूला 30 डिसेंबर रोजी एका रस्ता अपघातात मोठी दुखापत झाली होती. दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घरी जात असताना त्यांच्या…
Read More...

संजय राऊतांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; केली ‘ही’ मागणी

शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येची चौकशी करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खून…
Read More...

तुर्की-सीरियात हाहाकार! भूकंपामुळे आतापर्यंत 24 हजार लोकांचा मृत्यू

तुर्की आणि त्याच्या शेजारी देश सीरियामध्ये, 6 फेब्रुवारी 2023 रोजी, 7.8 तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपाने कहर केला आहे. आतापर्यंत दोन्ही देशांतील मृतांचा आकडा 24 हजारांच्या पुढे गेला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. या विध्वंसाच्या दरम्यान,…
Read More...

शैक्ष‍णिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई : युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये यासाठी शैक्षणिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व दिले जात आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…
Read More...

PM Kisan Scheme: आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना आता दरमहा 3000 रुपये मिळणार

पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) चा पुढचा म्हणजे 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला एका वर्षात मिळणाऱ्या 6000 रुपयांसोबत तुम्हाला दरमहा 3000 रुपयांचा वेगळा लाभ मिळू…
Read More...