दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! वेळेत झाला बदल
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. नवीन नियमानुसार दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पेपर लिहिण्यासाठी अतिरिक्त 10 मिनिटे…
Read More...
Read More...