13 लोकांचा जीव घेणारा तो ‘वाघ’ अखेर जेरबंद

WhatsApp Group

CT-1 वाघ वन विभागाकडून गडचिरोली वन क्षेत्रात जेरबंद करण्यात आला आहे. आतापर्यंत 13 जणांवर या वाघाने वडसा, भंडारा व ब्रह्मपुरी भागात हल्ला केला होता. त्यामुळे त्याच्याबद्दल भीती सर्वसामान्यांच्या मनात होती.

गेल्या 3 महिन्यांपासून ताडोबातील विशेष पथकाकडून या वाघाला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, यात यश येत नव्हतं. आता अखेर या वाघाला जेरबंद करण्यात यश आलं आहे.