Success Quotes in Marathi Suvichar| जीवनात यशस्वी होण्यासाठी हे सुविचार वाचा

WhatsApp Group

काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे, पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य. तथापि, जेव्हा आपले विचार संघर्षाच्या मार्गाने मोडण्यास सुरवात करतात,  तेव्हा अशा वेळी एखाद्यास आवश्यक असते जो आपल्याला पुन्हा उभे राहण्याची (marathi suvichar) प्रेरणा देऊ शकेल.

1 ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात!
2 अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाणे सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल.”
3 कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो, लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरीमृग सापडतो, हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.”
4 माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण मात्र त्याला कारण मात्र स्वर्गीय हवं,,,,
5 स्वतःची वाट स्वताच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”
6 क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”
7 नेहमीच लहान बनून राहा प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो, आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसललेे नसेल.”
8 आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं”
9 विझलो जरी आज मि अंत माझा नाही पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.
10 श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी.
11 शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे माळी असतात,ते बदलून गेले तरी आठवणींचे फुल आणि मूल त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..
12 सुख दुःखात आपल्या बरोबर असलेला मित्र, हाच खरा मित्र.
13 आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे.”
14 मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्याना छोटा समजत नाही.”
15 भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

काही सर्वोत्तम मराठी सुविचार (Best Marathi Suvichar Sangrah) हे यशस्वी आणि प्रेरणादायी जीवन जगण्यासाठी भाग पडतात. जीवनाची खूप सारे पैलू हे या सुविचारांतून कळतात. 

 

16 संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकणा पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.”
17 विपरीत परीस्थितीत काही लोक तुटून जातात परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून काढतात.
18 एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे.
19 शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते.
20 आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.
21 मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ तर नक्कीच बदलते.
22 शहाणा माणूस नेहमी एकटा असतो आणि दुर्बल व्यक्ती नेहमीच घोळक्यात दिसून येते. 
23 जर तुम्हाला खरच आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या दु:खा सोबत खेळायला शिका.
24 स्वतः एक चांगला माणूस बना म्हणजे, जगातील एक वाईट माणूस कमी झाल्याची तुम्हाला खात्री असेल.
25 तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो.
26 लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते, तोंडावर ओढुन घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात.
27 आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे, जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केल पाहिजे.
28 आयुष्य हे सर्कस मधल्या विदुषकाप्रमाणे बनले आहे, कितीही दुखी असेल तरी जगासमोर हसवाच लागतं.
29 परिस्थितीच्या हातातली कठपुतळी होऊ नका, कारण आपणास परिस्थिती बदलण्याची शक्ती आहे.
30 यशापर्यंत पोहोचण्यासाठी, शॉर्टकट कधीच नसतो.

यशाचा मुख्य आधार! सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करा !! कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.

 

31 एकवेळ जग जिंकता येईल, पण मनाचे विकार जिंकता येत नाहीत, ते जो जिंकतो, तोच महावीर.
32 दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यास, आपण कधीही वयाने वयस्कर नाही.
33 आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे, काही फरक पडत नाही, कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे.
34 यशाची गुरुकिल्ली, सकारात्मक विचार.
35 कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो
36 आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात.
37 भाषा हे जर एक सुमन असेल तर, व्याकरणा शिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही.
38 हास्य ही निसर्गाची आणि देणगीची एक अनोखी भेट आहे, आपण ती जेव्हा अन जिथे हवी तशी उधळू शकतो.
39 नास्तीकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो, तो त्याच्या मनात नसतो.
40 आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु आपण आपल्या सवयी बदलू शकता. आणि नक्कीच तुमच्या सवयी, आपले भविष्य बदलेल.
41 आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका.
42 आजच्या आनंदाच्या क्षणी, उद्याचे स्वप्न आणि समाधान कायम राहील, पण उद्याच्या चिंतांमध्ये आजचा आनंद गमावू नका.
43 जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा, चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा, चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे
44 दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू, शकत नाही,जोपर्यंत आपण, हरण्याचा विचार करत नाही.
45 आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा, शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं, कधीही चांगलं

जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका.

 

46 आपल्या प्रतिमेची काळजी घ्या कारण आपल्या वयापेक्षा ती तुमची प्रतिमा जास्त आहे.
47 संस्कारापेक्षा मोठा कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा आरसा नाही.
48 कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा. 
49 ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या, प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे.
50 हास्य हा एक उत्तम उपाय आहे.. संकटाना समोर जाण्यासाठी मनातील भीती दूर करण्यासाठी, आणि झालेलं दु:ख लपवण्यासाठी.
51 पैशावर विश्वास देऊ नये. विश्वासावर पैसा द्यावा.
52 मानवता हाच खरा श्रेष्ठ धर्म होय. देव हा दगडात नसून माणूसकीत आहे.
53 चारित्र्यवान मनुष्यच खरा सुशिक्षित.
54 पैशाने मिळविलेल्या प्रेमापेक्षा रक्ताच्या नात्याचे रेशमी प्रेमपाश हे अधिक लवचिक असतात.
55 नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात.
56 मूर्खांकडून प्रशंसा ऐकण्यापेक्षा चांगले, हुशार माणसाची ओरड ऐकावी.
57 मुलांवर प्रेम करा पण दुर्गुण पाठीमागे घालू नका.
58 स्वतःचे अस्तित्व सिद्ध केल्याशिवाय, आपली उपस्थिती लक्षात घेतली गेली नाही.
59 जेवढे चांगले तेवढे घ्या, वाईट टाकून द्या.
60 जीवन एक उत्सव आहे, प्रत्येक दिवस साजरा करा.