मिठानगर परिसरातील सुरक्षा‍ भिंत धोकादायक असल्याबाबत तत्काळ चौकशी करावी – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : मिठानगर परिसरातील जुन्या इमारतीच्या आजुबाजूला असलेली सुरक्षा भिंत  धोकादायक असल्याच्या तक्रारीची तत्काळ चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी  दिले. गोरेगाव  पश्चिम…
Read More...

अभिनेत्री Sophie Choudryचा किलर लूक पाहून तुम्हाला फुटेल घाम , पहा फोटो

Sophie Chaudhary's killer look: अभिनेत्री गायिका सोफी चौधरी तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. सोफीने पांढऱ्या रंगाचा सेक्सी क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट्स…
Read More...

सिनेसृष्टीवर शोककळा! या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचे शुक्रवारी वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाले आहे. सिद्धांत वीर याच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी अॅलिसिया आणि दोन मुले असा परिवार आहे. असे…
Read More...

‘हर हर महादेव’चा शो बंद करणं पडलं महागात, जितेंद्र आव्हाडांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात…
Read More...

Vande Bharat Express Train: आज देशाला मिळाली पाचवी ‘वंदे भारत ट्रेन’, पंतप्रधान मोदी दाखवला हिरवा…

Vande Bharat Express Train: 5वी वंदे भारत ट्रेन आजपासून देशात सुरू झाली आहे. आज दक्षिण भारताला पहिल्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. शुक्रवारी सकाळी पंतप्रधान मोदींनी KSR रेल्वे स्टेशनवरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. आम्ही तुम्हाला…
Read More...

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : राज्यात सुमारे 25 हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून यातून ७५ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यातील तरुणांच्या हाताला काम…
Read More...

कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया – मंत्री दीपक केसरकर

मुंबई: ‘राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याअंतर्गत कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे, मात्र कोकणचे कोकणत्व जपून’ असे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले. महासंस्कृती…
Read More...

T20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर विराट कोहली भावूक, सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून एकतर्फी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 168 धावा केल्या होत्या,…
Read More...

Aadhaar Card New Guideline: आधार कार्डबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

भारत सरकारने आधार नोंदणी आणि अपडेटसाठी नियम बदलले आहेत. ज्यांनी 10 वर्षांपूर्वी आधार क्रमांकासाठी नोंदणी केली होती त्यांना ओळख आणि पत्त्याचा पुरावा सादर करण्यास सांगितले आहे. सध्या ही संपूर्ण कसरत सरकार तुमच्या निर्णयावर सोडत आहे. म्हणजे…
Read More...

गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार – मंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्याच्या विकासात व आर्थिक प्रगतीत बंदरे क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा असून या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यास प्रोत्साहन देवून राज्यातील बंदरे विकासाला गती देण्यात येत असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.…
Read More...