रेल्वे प्रवाशांनी लक्ष द्या! या 361गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

तुम्हीही आज ट्रेनने प्रवास करणार असाल तर सावधान. देशात जसजसा हिवाळा वाढत जातो तसतसे धुके आणि धुक्यामुळे गाड्या रद्द होण्याचे प्रमाण वाढत आहे. रेल्वेने आज देशभरातून 08 फेब्रुवारी 2023 रोजी सुटणाऱ्या 361 गाड्या रद्द केल्या आहेत. या रद्द…
Read More...

तुर्की-सीरियात हाहाकार! भूकंपामुळे आतापर्यंत 11 हजार लोकांचा मृत्यू

Turkey Syria Earthquake: सोमवारी झालेल्या भूकंपाने तुर्कस्तान आणि सीरियाचे कंबरडे मोडले आहे. या आपत्तीत सुमारे 11 हजार लोकांचा मृत्यू झाला असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. बचावकार्य सातत्याने सुरू आहे. या भीषण आपत्तीच्या काळात भारत तुर्की…
Read More...

पाकिस्तानात भीषण रस्ता अपघात, कारच्या धडकेने बस खड्ड्यात पडली, 30 ठार

पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागातील पेशावरमध्ये भीषण रस्ता अपघात झाल्याची बातमी आहे. येथे मंगळवारी बस आणि कारची धडक झाली. यानंतर बस खोल दरीत कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी या भीषण रस्ता अपघातात 15 जण जखमी झाले आहेत. आठवडाभरातील…
Read More...

कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : कोळीवाडे हे मुंबईचे वैभव आहे. कोळी बांधवांची संस्कृती जपण्यासाठी, ती वाढविण्यासाठी तसेच अनेक वर्षे मुंबईत राहणाऱ्या कोळी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कोळीवाड्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

एकतर्फी प्रेमातून युवकाची आत्महत्या; गळफास घेत संपवलं जीवन

एकतर्फी प्रेम प्रकरणातुन एका 23 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. महाड तालुक्यातील सोलम कोंड येथे घडली आहे. सतीश पवार असं या युवकाचं नाव आहे. सतीश पवार याचं एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तिने नकार दिल्यामुळे तो दारूच्या…
Read More...

बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी – मुख्यमंत्री

ठाणे : प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत.…
Read More...

आंबा बागायतदारांच्या मागण्यांसाठी ‘आंबा बोर्ड’ स्थापन करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या, समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय आज उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील…
Read More...

राखी सावंतचा आदिल दुर्राणीला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत सध्या वाईट काळातून जात आहे. नुकतेच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर आता तिच्या पतीने तिची फसवणूक केली आणि तिला दुसऱ्या मुलीसाठी सोडले. इतकंच नाही तर आदिलने लग्न स्वीकारण्यासही नकार दिला आहे. आता राखीने…
Read More...

Rail Coach Factory Recruitment: रेल्वे कोच फॅक्टरीत दहावी पाससाठी बंपर भरती

रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथलाने अधिकृत वेबसाइटवर शिकाऊ पदाच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, एकूण 550 रिक्त पदे जारी करण्यात आली आहेत, ज्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता खूपच कमी ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत…
Read More...

काँग्रेसला मोठा धक्का; बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमच्याकडे…
Read More...