एप्रिलपर्यंत 30 हजार शिक्षकांची भरती केली जाईल – मंत्री दीपक केसरकर

मुंबई: महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) द्वारे शिक्षकांच्या 30,000 रिक्त जागा भरल्या जात आहेत आणि एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.…
Read More...

वेळीच उपचार सुरु करण्याबाबत जनजागृती करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास हा आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना…
Read More...

जाणून घ्या, एजंटशिवाय पासपोर्ट कसा मिळवायचा तेही फक्त १५०० रुपयांमध्ये

ऑनलाइन पासपोर्ट कसा बनवायचा - कोणत्याही देशातील नागरिकांना इतर कोणत्याही देशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. पासपोर्टशिवाय कोणीही परदेशात जाऊ शकत नाही. परदेशात जाणाऱ्या भारतीय नागरिकाकडे वैध पासपोर्ट असणे आवश्यक आहे. पासपोर्ट कायदा 1967…
Read More...

जाणून घ्या, कैलासवासी आणि स्वर्गीय यामध्ये काय फरक आहे?

हिंदू धर्मात मृत्यु नंतर कोणी पुण्यवान माणूस 3 ठिकाणी जाऊ शकतो. चला तप मग आज जाणून घेऊया स्वर्गवासी, कैलासवासी आणि वैकुंठवासी यामधील फरक १. स्वर्गवासी - स्वर्गात भरपूर समृद्धी असते, ज्यांना आपला पंथ माहीत नाही किंवा दाखवायचा नाही असे…
Read More...

‘अद्रका’ची शेती दोन एकरावर, उत्पन्न मिळाले १० लाखांवर

अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी, वातावरणातील बदल यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आल्याचे चित्र एकीकडे असताना महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. नंदुरबार…
Read More...

मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी पुरेपूर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. पुर्णपणे ताकदीने हा न्यायालयीन लढा लढला जाईल. त्यासाठी आवश्यक तिथे केंद्र सरकारची मदत घेतली जाईल. विधिमंडळाचे अधिवेशन…
Read More...

10 महिन्यांच्या मुलीला सोडून महिला सैनिक देशासाठी रवाना, व्हिडिओ पाहून तुमचे डोळे ओलावतील

आपल्या देशात खरे कर्तव्य कोणी बजावत असेल तर ते आपल्या देशाचे सैनिक आहेत. सीमेवर तैनात असलेले जवान आपल्या घरापासून दूर राहतात, वर्षानुवर्षे सुरक्षेसाठी उभे आहेत. ते स्वतःला धोक्यात घालून आमचे रक्षण करत आहेत. आमच्या जीवनात त्यांचे योगदान फार…
Read More...

प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशी देतेय गंभीर आजाराशी झुंज

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील नायरा उर्फ ​​शिवांगी जोशीच्या Shivangi Joshi चाहत्यांची कमतरता नाही. तिचे चाहते शिवांगीवर खूप प्रेम करतात, परंतु आजकाल अभिनेत्रीच्या तब्येतीचे अपडेट जाणून लोक दुःखी आहेत. शिवांगीने नुकतीच सोशल मीडियावर तिच्या…
Read More...

15 वर्षांच्या आत एलियन्स जगावर हल्ला करतील, जगाचा अंत होणार

जगाचा अंत होणार आहे असा गोंधळ तुम्ही अनेकदा ऐकला असेल. कधी माया दिनदर्शिकेच्या आधारे तर कधी अन्य कोणत्या आधारावर जगाच्या अंताच्या बातम्या येत राहतात. अवकाशातील उल्का पृथ्वीवर आदळून विनाश घडवल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. स्वत:ला…
Read More...

Rajan Salvi: ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबाला ABCची नोटीस

मुंबई: राज्यातील उद्धव ठाकरे सरकार सत्तेतून बाहेर पडल्यानंतरही अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता उध्दव ठाकरे गटापुढे नवी अडचण निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर…
Read More...