पावसामुळे जनजीवन विस्कळीत; मुंबईत ऑरेंज अलर्ट, गोव्यात शाळा बंद

भारतीय हवामान खात्याने आज आर्थिक राजधानी आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने मुंबईसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे, तर रायगडसाठी 'रेड' अलर्ट जारी केला आहे. 'ऑरेंज' अलर्टसह,…
Read More...

रेल्वेत 1104 पदांवर भरती, परीक्षेशिवाय होणार निवड, जाणून घ्या तपशील

Indian Railway Recruitment 2023: ईशान्य रेल्वेच्या वतीने शिकाऊ पदांसाठी भरती केली जात आहे. ज्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 3 जून ते 2 ऑगस्ट 2023 या कालावधीत भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. हे अर्ज शिकाऊ…
Read More...

साप चावल्यावर काय करावे? ‘या’ पद्धतींचा करा अवलंब

सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशी इ. उपद्रवी प्राण्यांची संख्या सापांमुळे नियंत्रणात राहते. साप कधीही स्वतःहून माणसांवर हल्ला करत नाही. त्यांना स्वतःच्या जीवाला धोका वाटला…
Read More...

Threads App Launched: Metaने भारतात लाँच केला Threads App

Threads App Launched: मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी थ्रेड्स अॅप Threads App लाँच केले आहे. हे अॅप भारतासह 100 हून अधिक देशांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. बरेच दिवस मेटा या अॅपवर काम करत होते जे अखेर लॉन्च झाले आहे. तुम्ही अँड्रॉइड आणि आयओएस…
Read More...

आंबोली धबधब्याकडे फिरायला जायचा प्लॅन करताय? मग वाचा ही बातमी

सिंधुदुर्ग: आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना आवाहान करण्यात येते की, धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात तसेच वनहद्दीत कचरा करु नये वनास व पर्यावरणास बाधा पोहोचवणारे कोणतेही कृत्य करु नये. भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव…
Read More...

गॅस गळतीमुळे 16 ठार, मृतांमध्ये महिला आणि मुले

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहराजवळील बोक्सबर्ग येथे सिलिंडरमधून विषारी वायू गळल्याने 3 मुले आणि 5 महिलांसह 16 जणांचा मृत्यू झाला. आपत्कालीन सेवांनुसार, या घटनेतील मृतांची संख्या 24 पेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, पोलिस…
Read More...

Chanakya Niti: या 5 लोकांच्या कामात कधीही ढवळाढवळ करू नका, तुम्हाला वाईट परिणामांना सामोरे जावे…

आनंदाचे रहस्य हे नाही की जीवनात अडचणी येऊ नयेत, तर त्याचे रहस्य हे आहे की आपण समस्या सोडवण्याची कला शिकली पाहिजे. सुखी जीवनाची अनेक रहस्ये चाणक्यनीतीमध्ये सांगितली आहेत. चाणक्य सांगतात की जर एखाद्या व्यक्तीला आनंदी राहायचे असेल तर त्याने…
Read More...

मुंबईत 13 जुलैपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव जमावबंदी

मुंबई: सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी, 13 जुलै 2023 पर्यंत बृहन्मुंबई क्षेत्रात जमावबंदीचे आदेश पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी दिले आहेत. सार्वजनिक शांतता बिघडवणे, मानवी जीवितास धोका, मालमत्तेची हानी, कोणत्याही…
Read More...

शहरातील पायाभूत विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावीत – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई :  मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 365 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामे…
Read More...

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, कोणकोण आहे टीममध्ये?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने टी-20 संघाची घोषणा केली आहे. या संघाचे कर्णधारपद पुन्हा एकदा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद शमी या दिग्गज खेळाडूंना या…
Read More...