सुखावणारी बातमी! राज्यात आज दोन वर्षानंतर शून्य कोरोना मृत्यूची नोंद
मुंबई - राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताना दिसत आहे. राज्यातील रुग्णसंख्या देखील दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. आज राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. १ एप्रिल २०२० नंतर आज पहिल्यांदाच राज्यात एकाही मृत्यूची नोंद…
Read More...
Read More...