माझ्याकडे ठाकरेंची जेवढी माहिती आहे तेवढी कोणाकडेच नाही, राणेंनी केला खळबळजनक खुलासा

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे Union Minister Narayan Rane यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्दयांवर भाष्य केले आहे. यावेळी नारायण राणे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर जोरदार निशाणा…
Read More...

मधुबनी स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनला भीषण आग, पाहा व्हिडिओ

बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी अचानक उभ्या असलेल्या ट्रेनला आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून येणाऱ्या फ्रीडम फायटर एक्स्प्रेसमध्ये आग लागली आहे. काही वेळातच आगीची तीव्रता वाढली आणि ट्रेन पेटू लागली. सुदैवाने…
Read More...

औरंगाबादमध्ये शिवसेना आमदाराकडून महिलेला बेदम मारहाण

औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यामधील वैजापूर Vaijapur याठिकाणी एका शिवसेना आमदाराने आपल्या कुटुंबीयांसोबत मिळून भावजयीस बेदम मारहाण Shivsena MLA beat sister in law केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित महिला ही आपल्या पतीसोबत एका नातेवाईकाच्या…
Read More...

प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज, वाचा शिवजयंती विशेष लेख!

छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj हे जगातील आदर्श नेतृत्व आहे. त्यांनी रयतेच्या हितासाठी लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली. लोकहित डोळ्यांसमोर ठेवून राज्यकारभार करण्याबरोबरच त्यांनी समता, बंधुता या मूल्यांची…
Read More...

IND VS WI: दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा विजय, मालिकेत 2-0 ने घेतली विजयी आघाडी

कोलकाता : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला आहे. दुसऱ्या वनडेत 8 धावांनी विजय मिळवत India won by 8 runs भारताने 3 सामन्यांच्या या टी२० मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे…
Read More...

मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार….नारायण राणेंचा इशारा

मुंबई : केंद्रीय सुक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री नारायण राणेंना Narayan Rane त्यांच्या जुहूतील बंगल्यातील अनधिकृत बांधकामाप्रकरणी BMC ने नोटीस बजावली होती. पालिकेचं पथक शुक्रवारी राणेंच्या बंगल्यात तपास करण्यासाठी जाणार आहे. अनधिकृत…
Read More...

ठाणे जिल्ह्यात वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नाही

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील वेहळोली Vehloli , ता.शहापूर येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील 1 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.…
Read More...

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट! या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई - महाराष्ट्रात हिंगोली जिल्हामध्ये आणि आसपासच्या भागांमध्ये मागील चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील चार दिवसात मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि वादळी…
Read More...

‘बाजीराव मस्तानी’च्या ‘पिंगा’ गाण्याची गायिका वैशाली भैसनेच्या फेसबुक पोस्टने खळबळ

मुंबई - गायिका वैशाली भैसने Vaishali Bhaisne हिने फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे कलाकार मंडळींसह अनेकांनी आता सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे. तिने आपल्या जीवाला धोका असल्याची पोस्ट केली आहे. तसेच यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे…
Read More...