पहिल्या दिवसअखेर भारताच्या 4 बाद 258 धावा, अय्यर-जडेजाने झळकावली शानदार अर्धशतकं
कानपूर - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चालू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताने 4 बाद 258 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजाने शानदार अर्धशतकं झळकावत भारताचा डाव सावरला. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर हा सामना…
Read More...
Read More...