राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दिवसाला 800 - 900 असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा हजारापेक्षा जास्त आहे. तर आज… Read More...
कोथरूड - निखिल लक्ष्मण नाईक, वय 19, रा. श्रावणधारा वसाहत याने बारावीत नापास झाल्यामुळे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.निखिल हा गरवारे महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार हे समजल्यावर… Read More...
IND vs SA: केएल राहुल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी संघाची कमान ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. कर्णधार केएल राहुलशिवाय फिरकीपटू कुलदीप यादवही दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला… Read More...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. बरेचदा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स बरेच कमी… Read More...
क्रिकेट जगताला भारताने अनेक दिग्गज क्रिकेटपटू दिले आहेत. यातील एक म्हणजे भारताची अव्वल दर्जाची महिला क्रिकेटपटू मिताली राज. भारतीय महिला संघासाठी (Team India) 23 वर्षे क्रिकेट खेळलेल्या मितालीने आज (बुधवारी) दुपारी सोशल मीडियाद्वारे… Read More...
मुंबई - बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, आयुष्यात परीक्षेतील यशाला… Read More...
अमरावती - आज औरंगाबादमध्ये शिवसेनेची (Shivsena) जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेने गेल्या काही दिवसापासून तयारी सुरू केली आहे. या सभेवरुन आता भाजपने आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. यावरुन आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री… Read More...
Mithali Raj : भारताची अनुभवी फलंदाज मिताली राजने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिने तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. मितालीने बुधवारी दुपारी सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. यासह मितालीने तिच्या २३ वर्षांच्या… Read More...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.… Read More...