मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी तीनही वादग्रस्त कृषी कायदे केले रद्द!
दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला संबोधित करताना वादग्रस्त ठरलेले तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत होते. जवळपास वर्षभर सुरू असलेल्या…
Read More...
Read More...