जडेजासमोर श्रीलंकेने पत्करली शरणागती, तीन दिवसात भारताने लावला कसोटीचा निकाल
मोहाली - श्रीलंकेवीरुद्धच्या टी२० मालिकेतील दमदार यशानंतर भारतीय क्रिकेट संघाने कसोटी मालिकेतही दमदार सुरुवात केली. मोहाली येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना अवघ्या तीन दिवसात संपला. घरच्या भूमीवर जवळपास अजिंक्य ठरलेल्या…
Read More...
Read More...