IND vs ENG : भारताचं कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं! 7 गडी राखत इंग्लंडने मिळवला विजय
IND vs ENG : इंग्लंडने एजबॅस्टन कसोटीत भारतावर 7 गडी राखून विजय मिळवून या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियाने यजमानांसमोर विजयासाठी 278 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, मात्र जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी…
Read More...
Read More...