रोहित आणि विराटचे नाव न घेता इरफान पठाणने साधला निशाणा, म्हणाला…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेस्ट इंडिजमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 16 जणांचा संघ जाहीर केला आहे. यानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने एक ट्वीट केलं आहे या ट्वीटमध्ये त्याने विश्रांती घेतल्यानंतर कोणीही…
Read More...

उपसभापती नीलम गोऱ्हेंचा पंढरपूर वारीतील अपघातग्रस्त वारकऱ्यांना दिलासा

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकरी पंढरपूर येथे जात असताना मंगळवार दि. ५ जुलै रोजी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वारकऱ्यांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरुन विचारपूस करुन आर्थिक मदत केली.…
Read More...

गोदावरी खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी वळवण्याबाबत प्रयत्न करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबतचा आराखडा तयार करा. तसेच गोदावरीचे वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी वळवण्याबाबत प्रयत्न करा.त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री…
Read More...

26 वर्षे जुन्या प्रकरणात या लोकप्रिय अभिनेत्याला 2 वर्षांची शिक्षा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

अभिनेते आणि काँग्रेसचे नेते राज बब्बर यांना एमपी एमएलए कोर्टाकडून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांना कोर्टाने ८५०० रुपयांचा दंडही ठोठावला. तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काही वेळातच त्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे…
Read More...

मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प गतिमान करा – मुख्यमंत्री एकनाथ…

मुंबई : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे, शेतकरी बांधवांचे मोठे योगदान आहे. शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. त्यामुळे या…
Read More...

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता ९ जुलैपर्यंत बंद

मुंबई : हवामान खात्याकडून  राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक १० जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टी तर  कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतु आज प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

काळजी करू नका… लवकर बरे व्हा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवारी 5 जुलै रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील 17 वारकरी जखमी झाले होते. या जखमी वारकऱ्यांशी आज मुख्यमंत्री एकनाथ…
Read More...

बंगळुरू-मुंबई कॉरिडॉरसाठी कोरेगाव साताऱ्यातील जमीन उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : बंगळुरू-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचे काम योग्य जागा न मिळाल्याने सुरू झालेले नाही. मात्र आता कोरेगाव सातारा येथील जागा या कॉरिडॉरसाठी देण्यात येणार असून व यासाठी जमीन संपादन प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे बल्क ड्रग…
Read More...

उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के; ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही शिवसेनेला खिंडार

मुंबई - उद्धव ठाकेंच्या हातातून राज्याची सत्ता गेली, यानंतर आता ठाकरेंसमोर पक्ष वाचवण्याचं आव्हान उभं आहे. आता तर त्यांना आपला गड वाचवणं कठीण झालं आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या दोन दिवसातच…
Read More...