कोहलीबाबत पाँटिंगचा मोठा दावा, म्हणाला- विश्वचषक खेळला नाही तर पुनरागमन करणे कठीण
ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकासाठी भारताने विराट कोहलीला वगळण्याचा निर्णय घेतल्यास त्याच्यासाठी पुनरागमन करणे कठीण जाईल, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला वाटते. कोहलीने नोव्हेंबर 2019 पासून एकही शतक झळकावलेले नाही, या वर्षीच्या…
Read More...
Read More...