68 वर्षानंतर पुन्हा एकदा एयर इंडियाची मालकी टाटांच्या हाती!
नवी दिल्ली - तोट्यात असलेल्या 'एयर इंडिया' (air india) च्या खरेदीसाठी टाटांची (Tata Sons) बोली सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे आता एयर इंडिया कंपनीचा मालकी हक्क सात दशकानंतर मूळ मालकाच्या ताब्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…
Read More...
Read More...