‘फडणवीस बाळासाहेबांच्या नावाने मते मागत आहेत, हे मोदी युग संपल्याचे लक्षण’; उद्धव…
मुंबई : देवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागत आहेत. मोदी युग संपल्याचे हे लक्षण आणि कबुली आहे. अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तत्पूर्वी शनिवारी (20 ऑगस्ट)…
Read More...
Read More...