दुर्दैवी! बारावीत नापास झाल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याची आत्महत्या
कोथरूड - निखिल लक्ष्मण नाईक, वय 19, रा. श्रावणधारा वसाहत याने बारावीत नापास झाल्यामुळे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.निखिल हा गरवारे महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार हे समजल्यावर…
Read More...
Read More...