Video : ‘गाडीपेक्षा जीव महत्त्वाचा!’ भरपावसात गाडीतून उतरून तरुणाच्या मदतीला धावले मुख्यमंत्री शिंदे

राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे, हे मुख्यमंत्री असले तरी, त्यांच्यातील एक सामान्य कार्यकर्ता वेळोवेळी दिसून आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यापासून ते सातत्याने राज्याच्या काणाकोपऱ्याचा दौरा करत, लोकांच्या समस्या जाणून…
Read More...

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी राहिली? पाहा आकडे काय…

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 20 सप्टेंबरपासून टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतातील…
Read More...

इलेक्ट्रिक बाइक चार्ज करताना शोरूमला लागली आग…! 6 जणांचा मृत्‍यू

सिकंदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादला लागून असलेल्या सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दरम्यान अग्निशमन दलाच्या दोन…
Read More...

सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा राज्य सरकार पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद : राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेचे असून त्यांच्या  अपेक्षा पूर्ण करण्याचे काम या सरकारकडून निष्ठेने केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपेगाव (ता.पैठण) येथे दिली. श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची जन्मभूमी…
Read More...

पशुसंवर्धन विभागातील ११५९ रिक्त पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मान्यता – प्रधान सचिव जे. पी. गुप्ता

मुंबई : राज्यातील लम्पी चर्मरोग नियंत्रण उपाययोजनांकरीता आवश्यक खर्च तसेच पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची २८६ रिक्त पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची ८७३ अशी ११५९ पदे बाह्यस्रोताद्वारे…
Read More...

अजित पवार 6 वाजल्यापासून काम करतात, पण मी सकाळी 6 वाजेपर्यंत लोकांचं काम करतो – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. “राजकारणात मी एकदा शब्द दिला की तो पाळतो,” असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. तसेच मी एकदा शब्द दिला की स्वतःचंही ऐकत नाही, असंही यावेळी ते म्हणाले. यावेळी त्यांनी…
Read More...

आज आंदोलन करणारे कार्यकर्ते किती उरलेत ? चळवळ संपवल्या आहेत का ?

बार्शी तालुक्यातील पोलीस प्रशासनावर कायदा आणि सुव्यवस्था विषयी मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह आहे ? बार्शी तालुक्यातील पोलीस प्रशासनाकडूनच मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे असे दिसून येते. माहिती अधिकार मध्ये सत्ताधारी आणि विपक्ष सर्वांचे खोटे…
Read More...

तांदूळ निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घ्या, किसान सभेची केंद्र सरकारकडे मागणी

केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली असून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के निर्यातकर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होणार असल्याने केंद्र सरकारने…
Read More...

राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या ६ तुकड्या तैनात

मुंबई : राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व  एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग – १, घाटकोपर – १) – २, रायगड – १, सांगली – १ अशी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ)…
Read More...

माणसांचे झाले, आता म्हशींचेही बनणार आधार कार्ड; खुद्द पंतप्रधान मोदींनी दिली माहिती

गेल्या काही वर्षांत आधार कार्डने करोडो भारतीयांच्या आयुष्यात एक वेगळी पहाट आणली आहे. किसान योजना असो की इतर कोणतीही सरकारी मदत थेट शेतकरी, नागरिकाच्या खात्यात जाते. यामुळे भ्रष्टाचार तेवढ्यापुरता कमी झाला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More...