धक्कादायक! मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून 4 साधूंना बेदम मारहाण
दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. अशातच आता सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलं चोरणारी टोळी समजून या…
Read More...
Read More...