सावधान! 14 जुलैपर्यंत या 5 जिल्ह्यांना “रेड अलर्ट” जारी

WhatsApp Group

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आता कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसाठी पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयएमडीकडून याबाबत माहीती देण्यात आली आहे.