India vs Ireland 2nd T20: हुडाचं शतक, तर संजूचं अर्धशतक, आयर्लंडला विजयासाठी 228 धावांचे लक्ष्य

WhatsApp Group

India vs Ireland 2nd T20: भारत आणि आयर्लंड यांच्यात आज दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने आयर्लंडसमोर विजयासाठी 228 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.