
ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात, त्यांना कुठेही कधीही पराभूत केले जात नाही, यश हे निश्चित आहे. अफाट कष्ट, कर्म आणि योग्य अनुभव ज्ञानाशिवाय कोणीही यश प्राप्त करू शकत नाही.
- लोकांना सुंदर विचार नाही, तर सुंदर चेहरे आवडतात..!!!
- या जगात माणसाची नाही त्याच्या पैशांची किंमत असते…
- या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल…
- खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल पण खोट बोलून कोणाला सुख देऊ नका.
- प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीणच असते.
- माणूस व्हा साधू नाही झालात तरी चालेल, संत ही नाही झालात तरी चालेल, पण माणूस व्हा माणूस…
- अहंकारात सर्वात वाईट गोष्ट हि आहे कि, अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही कि तुम्ही चुकीचे आहात…
- जगात तीच लोकं पुढे जातात जे सूर्याला जागे करतात आणि तीच लोकं पाठीमागे राहतात ज्यांना सूर्य जागं करतो…
यश मिळविण्यासाठी आपले मन आणि विचारही शुद्ध असले पाहिजे आहेत. चांगले विचार मानवाला Motivation देतात आणि त्यांच्या यशाची पायरी बनून त्यांच्या जीवनात एक माध्यम, कॉफीडेन्स देतात. असे मानले जाते, की कर्म हे कर्मश्रेष्ठ आहे, जसे एखाद्या व्यक्तीने केलेले कर्म, तसेच त्याला हीच फळ मिळते.
- कलयुग नाही मतलबी युग चालू आहे…
- जे बोलायचं आहे ते सरळ तोंडावर बोला, पाठीमागून तर कुत्रे सुद्धा भुंकत असतात…
- माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसे…
- जगा मधील सर्वात महागडे Gift म्हणजे वेळ.. कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात येणारी नसते.
- सर्व उत्तरे पण भेटतील आणि हिशोब पण फक्त माझी वेळ येऊद्या…
- जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते तर गलिच्छ आणि घाणेरड्या विचारांची लाज का वाटू नये ?
- त्या शिक्षणाचा काय उपयोग जे शिकुनही कचरा रस्त्यावर टाकतात, अन तोच कचरा रोज सकाळी न शिकलेली माणस उचलतात..
- माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण मात्र स्वर्गीय हवं.
ज्या व्यक्तीला यश मिळवायचे असत, त्याला क्षुल्लक घटना ची आणि अपयशाची कधीच भीती वाटत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या छोट्या होडीला समुद्रापुढे झुकायला आवडत नाही, म्हणून मोठया वादळातही बुडत नाही.
- आई आणि बायको दोघींची कदर करा… कारण एकीने तुम्हाला या दुनियेत आणल आणि दूसरी सारी दुनिया सोडून तुमच्या जवळ आलिये… सहमत असाल तर शेयर कराच.
- नेहमी माणस म्हणतात की स्त्रिया कधीच आपल खर वय सांगत नाहीत. पण अस आहे की त्यांना आपल्या वयाचा खरा हिशोब लावता येत नाही. कारण त्या स्वतःसाठी खूप कमी जगलेल्या असतात.
- पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील बेईमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग रुबाबदार असतो.
- नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशीबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते.
- स्वाभिमान हा सर्वच सद्गुणांचा पायाच म्हणता येईल
- अपयश आपल्याला यशाच्या नवीन मार्गांकडे घेऊन जाते.
- केवळ ज्ञान असून उपयोग नाही ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
- द्वेष करणे सोपे असते पण प्रेम करणे आरोग्यदायक असते.
कोट्यवधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो, लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरीमृग सापडतो, हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण तुमच्या सारखा एकदाच भेटतो.
- आपल्या ध्येयाच्या मागे धावत रहा कारण जर आज नाही तर कधी नाही लोक काही वेळ लक्ष घालतील फक्त थांबु नका तुमचे टप्पा कधीतरी येईल.
- विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
- गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.
- आवडतं तेच करू नका जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
- आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असं नाही.
- विचार करा निर्णय घ्या आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.
- फक्त समाधान शोधा अपेक्षा तर आयुष्यभर संपणार नाही.
- उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते.