![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे मराठी सुविचार Marathi Suvichar १०० % आचरणात आणायला हवं.
1 |
“जीवनात कधी कुणाला कमी समजू नका ,कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही”
|
2 |
“श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे व्यक्तीमत्व.”
|
3 | “भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.” |
4 | “जगात 7 अब्जापेक्षा जास्त लोक आहेत त्यातील एका माणसाच्या मताने तुम्ही निराश होऊन ध्येय सोडणार आहात का? |
5 |
“परिस्थितीच्या हातातली कधीच कठ पुतळी बनू नका, कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.”
|
6 | जीवन हे सुख व दुःख यांचा संगम होय. |
7 |
“यशाजवळ पोहचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.”
|
8 |
“ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करु नका कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेव्हढे अंतर आहे ,तेव्हढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे.”
|
9 | “दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यास आपण कधीही वयाने वयस्कर नाही.” |
10 | श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. |
आपण माणुसकीवरील विश्वास गमावू नका कारण मानवता म्हणजे समुद्रासारखी आहे, जर समुद्राचे काही थेंब दूषित असेल तर संपूर्ण समुद्र दूषित होणार नाही.
11 | “आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे काही फरक पडत नाही कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !! |
12 |
“यशाचा मुख्य आधार! सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करा !! “कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.”
|
13 | आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात !! |
14 | “आपण आपले भविष्य बदलू शकत नाही परंतु आपल्या सवयी बदलू शकता! आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य बदलेल !! |
15 | “जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.” |
16 | “जे लोक हटके आहेत ते इतिहास रचतात हुशार लोक त्यांच्याबद्दलच वाचतात!!! |
17 |
“दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू शकत नाही,जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही.”
|
18 | “आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं”???? |
19 | “आपल्या प्रतिमेची काळजी घ्या कारण ते तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमच्या प्रतिमेचे आहे.” |
20 | “संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकणा पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.” |
अहिंसा ही मानवतेसाठी सर्वात मोठी शक्ती आहे. ती मनुष्याने तयार केलेल्या विनाशातील शक्तिशाली शस्त्रा पेक्षा अधिक शक्तिशाली आहेत.
21 | “जबाबदाऱ्या भाग पाडतात गाव सोडायला नाही तर कोणाला आवडत घर सोडून रहायला…. |
22 |
“स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितिची दखल घेतली जात नाही!!!
|
23 | “संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही जोपर्यंत छणीचा घाव घेत नाही दगडसुद्धा देव होत नाही.” |
24 | “टीकाकारांनचा नेहमी आदर करा ,कारण ते तुमच्या गैर हजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात” |
25 |
“मूर्खांकडून प्रशंसा ऐकण्यापेक्षा चांगले! हुशार माणसाची ओरड ऐकावी !!
|
26 | “जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हायचे असेल ते त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यास शिकतात.” |
27 | “जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका.” |
28 | “सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावे लागतात म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतः लाच भक्कम बनवा.” |
29 | “नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात.” |
30 | “आपल्याला कोणी फसवले ह्याचे दुःख फार काळ राहत नाही पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आंनद मात्र लांब काळापर्यंत राहतो.” |
सुविचार तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणतात. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठू शकता.
31 | “जर आपल्याला हिऱ्याची चाचणी घ्यायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा उन्हात काचेचे तुकडेसुद्धा चमकू लागतात.” |
32 | खोटी ऐट व खोटा मान सोडा. आयुष्यात काही कमी पडणार नाही. |
33 |
“प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआपच गवसतात.”
|
34 | “गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते.” |
35 | पैशाने माणूस पशू बनतो. |
36 | अंगात घातलेला कपडा किती उंची आहे याच्यापेक्षा किती स्वच्छ आहे हे महत्त्वाचे आहे. |
37 | “ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला! कारण झाडे मुळे नव्हे तर पाने बदलतात !! “ |
38 | आई, वडील ही परमेश्वराची देणगी आहे आणि ती फक्त एकदाच मिळते. |
39 | अंगात घातलेला कपडा किती उंची आहे याच्यापेक्षा किती स्वच्छ आहे हे महत्त्वाचे आहे. |
40 | प्रत्येकजण सर्वधर्मसमभाव वृत्तीने वागले तरच समाजाचे चित्र बदलता येईल. |