एचआयव्हीमुळे 47 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 828 पॉझिटिव्ह, राज्यात इतके विद्यार्थी एड्सला कसे बळी पडले?
एचआयव्ही हा एक धोकादायक आणि संसर्गजन्य आजार आहे. सध्या या आजाराने त्रिपुरातील विद्यार्थ्यांना वेठीस धरले आहे. या राज्यात आतापर्यंत ८२८ विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी ४७ विद्यार्थ्यांचा मृत्यूही झाला आहे. त्रिपुरा स्टेट…
Read More...
Read More...