अग्निवीर भरतीच्या निवड प्रक्रियेत मोठा बदल, आधी ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल
भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. आता नियुक्त केंद्रांवर ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 60 मिनिटांची असेल. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यानंतर उमेदवारांना…
Read More...
Read More...