Google India Layoffs: गुगलने पुन्हा 453 कर्मचाऱ्यांना दिला नारळ
गुगल इंडियाने कंपनीच्या विविध विभागांतील 453 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे नोकरीतून काढून टाकल्याची माहिती देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी रात्री उशिरा ही छाटणी करण्यात आली.…
Read More...
Read More...