अटलबिहारी वाजपेयी यांचे ते 10 निर्णय ज्यांनी भारताचा चेहरामोहरा बदलून टाकला
वाजपेयी तीन वेळा भारताचे पंतप्रधान होते, प्रथम 13 दिवस, नंतर 13 महिने आणि नंतर 1999 ते 2004 पर्यंत त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. देशात आघाडीची सरकारेही यशस्वीपणे चालवता येतात, हे त्यांनी यावेळी सिद्ध केले. वाजपेयींच्या अशा 10 कार्यांबद्दल…
Read More...
Read More...