Browsing Category

महाराष्ट्र

राज्यात पुन्हा मास्कसक्ती होणार?, महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राचा पुन्हा अलर्ट

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे (Corona) सर्व निर्बंध मागे घेण्यात आले होते. तब्बल दोन वर्षांपासून असलेली मास्क सक्ती हटवण्यात आली. नागरिकांनीही मोकळा श्वास घेतला आहे. पण आता पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये…
Read More...

राज्याला विजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी तात्कालीक तसेच दीर्घकालीन धोरण निश्चित करा – मुख्यमंत्री…

मुंबई - राज्याला विजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी विभागाने तात्कालीक स्वरूपात करावयाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे, सध्याची वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन ८ हजार मे.वॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट…
Read More...

एका बाजूला भोंगे आहेत तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत, भोंग्याच्या विषयावर वाद होता कामा नये –…

मुंबई - मशिदींवरील भोंग्यांवरून भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रमझान संपल्यानंतर म्हणजेच ३ मेनंतर मशिदींवरील भोंगे उतरविले नाहीत, तर…
Read More...

महागाईचा फटका मुंबईच्या वडापावाला; वडापाव झाला महाग

मुंबई - सर्वच गोष्टी महाग होत असताना आता या महागाईच्या शर्यतीमध्ये मुंबईचा प्रसिद्ध वडापाव (Vadapav Price Hike) देखील मागे राहिलेला नाही. या महागाईचा परिणाम आता मुंबईतील प्रसिद्ध वडापाववरही (Mumbai Vadapav Price Hike) झाला आहे. म्हणजेच आता…
Read More...

प्रत्येकाने हे मराठी सुविचार marathi suvichar वाचलेच पाहिजेत!

चांगले विचार ही सर्वात मोठी शक्ती असून ज्या माणसांकडे चांगल्या विचारांचा पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत कधीच भक्कमपणे उभी राहू शकत नाही. नकारात्मक विचार करणाऱ्यांना त्याचे वाईट परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. कारण अशा लोकांच्या…
Read More...

ह्रदयद्रावक! अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू, पत्नी व मुलगा गंभीर जखमी

जळगाव - अंधारात रस्त्यावर बैलगाडी दिसली नाही. त्यामुळे दुचाकी थेट बैलगाडीवर धडकून झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील बाप व लेकीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहे. धरणगाव तालुक्यामधील रोटवद गावाजवळ सोमवारी रात्री…
Read More...

जागतिक पातळीवर विद्यार्थी यशस्वी व्हावेत हाच शिक्षण विभागाचा प्रयत्न – शालेय शिक्षणमंत्री वर्षा…

औरंगाबाद - शैक्षणिक, भौतिक, मानसिक पातळीवर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून जागतिक पातळीवर ते यशस्वी व्हावेत, आदर्श व जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी शिक्षण विभागाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशपातळीवर पहिल्यांदाच शाळा…
Read More...

भाजप-मनसेची युती होणार?, शिवसेना नव्या मित्राच्या शोधात

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेऊन आक्रमक हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. राज ठाकरे यांच्या मागणीला भाजपनं पाठबळ दिलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये…
Read More...

नारायण राणेंच्या बंगल्याला महापालिकेकडून पुन्हा नोटीस; बांधकाम न पाडल्यास कारवाई

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जुहू तारा रोड येथील आपल्या 'अधीश'या बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी केलेला अर्ज मुंबई महापालिकेकडून फेटाळण्यात आला आहे. अर्ज फेटाळताना पालिकेकडून तब्बल १५ कारणे दिली असून, त्यानुसार…
Read More...

प्रत्येकाने हे मराठी सुविचार वाचलेच पाहिजेत!

चांगले विचार ही सर्वात मोठी शक्ती असून ज्या माणसांकडे चांगल्या विचारांचा पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत कधीच भक्कमपणे उभी राहू शकत नाही. नकारात्मक विचार करणाऱ्यांना त्याचे वाईट परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. कारण अशा लोकांच्या…
Read More...