राज्यात पुन्हा मास्कसक्ती होणार?, महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राचा पुन्हा अलर्ट
गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे (Corona) सर्व निर्बंध मागे घेण्यात आले होते. तब्बल दोन वर्षांपासून असलेली मास्क सक्ती हटवण्यात आली. नागरिकांनीही मोकळा श्वास घेतला आहे. पण आता पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये…
Read More...
Read More...