Browsing Category

महाराष्ट्र

सर्वसामान्य जनतेस सन्मानाची वागणूक द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर - कायदा व सुव्यवस्था कायम ठेवतानाच सर्वसामान्य  नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी.असे बजावतानाच पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूर येथील…
Read More...

नवी मुंबईत व्यंकटेश्वराच्या मंदिरासाठी जमीन देण्याचे पत्र आदित्य ठाकरे यांनी केले तिरुपती देवस्थानास…

मुंबई - नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्याबाबतचे पत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सकाळी देवस्थानचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी यांच्याकडे तिरुपती येथे…
Read More...

MPSC परिक्षेचा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले, रुपाली माने राज्यात अव्वल

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ( MPSC) घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षा 2021 च्या अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर (MPSC Result ) करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये सांगालीच्या प्रमोद चौगुले (Pramod Chaughule ) यांनी…
Read More...

सावंतवाडी जिमखाना मैदानावरील खेळपट्टीसाठी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर

सावंतवाडी - सावंतवाडी जिमखाना मैदानावरील खेळपट्टी साठी निधी मिळावा याकरिता आम्ही ठराव घेतला होता. त्यानंतर वैशिष्टपूर्णमधून त्यासाठी १६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत अशी माहिती सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे. तसेच…
Read More...

घरचं जेवण नको, तुरुंगातलेच पौष्टिक जेवण खा! राणा दाम्पत्याला कोर्टाचा आणखी एक झटका

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा केलेला निर्धार आणि त्यानंतर राज्य सरकारच्या…
Read More...

कोकणी माणसासाठी जे जे शक्य आहे ते सर्व करणार – केंद्रीय मंत्री नारायण राणे

सिंधुदुर्ग - मालवण देवबागेत आल्यानंतर मच्छिमारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे डोळे पाणावले. सातव्या वेळी मी का पडलो, हे मला समजलं नाही. पडलो त्यावेळी मी बाजूला हेलिकॉप्टर होतं, त्यात बसून मी थेट मुंबईला गेलो. जिल्ह्यात…
Read More...

नैसर्गिक इंधनाचा वापर काटकसरीने करणे ही काळाची गरज – अन्न,नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

मुंबई - कच्च्या तेलाचा कमी होत चाललेला साठा, इंधन खरेदीसाठीचे परावलंबित्व आणि वाढते तापमान या सर्व पार्श्वभूमीवर इंधन बचत ही काळाची गरज बनली असून इंधनाचा वापर काटकसरीने करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक…
Read More...

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी व जवानांच्या पाठीशी संपूर्ण सरकार – उपमुख्यमंत्री अजित पवार

गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील विकासासाठी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तसेच आर.आर. पाटील पालकमंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही या जिल्ह्याचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकास कामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृह विभाग, …
Read More...

मुंबईकरांसाठी खुशखबर: एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात

मुंबई : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरामध्ये ५० टक्क्यांनी कपात करत असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे. विविध स्तरातील लोकांशी…
Read More...

सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या बोगस प्रवेश प्रकरणी चौकशीचे आदेश

सावंतवाडी - सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या बोगस प्रवेश प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून या प्रवेश प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…
Read More...