Browsing Category

महाराष्ट्र

रायगड: घोणसे घाटामध्ये बस दरीत कोसळली; दोन प्रवासी जागीच ठार

रायगड - रायगड जिल्ह्यातील घोणसे घाटामध्ये खासगी बस कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू (Death) झाला. या बसमधील ५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी आहेत. जखमींना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात…
Read More...

सिंधुदुर्ग, कणकवलीत चोऱ्यांचे सत्र सुरूच; नागरिकांत घबराट

कणकवली - सिंधुदुर्गात चोरांचा धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. त्याअनुषंगाने पोलिसांची गस्तही सुरू आहे. मात्र, चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याचं चित्र आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी कणकवली शहराजवळ असलेल्या कलमठ महाजनीनगर येथील बंद बंगले…
Read More...

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पालिकेने सोडवली पिण्याच्या पाण्याची अडचण

मुंबई - मुंबईकरांसाठी (Mumbai) एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न (water problem) आता मिटला आहे. आता मुंबईमध्ये समुद्रातल्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करुन गोडे पाणी मिळवण्यात येणार आहे. मुंबईत खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी…
Read More...

अहंकारने मुख्यमंत्री सत्तेचा गैरवापर करत आहेत त्यामुळे रावणाचे जे झाले तेच यांचेही होईल – रवी…

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा करणाऱ्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर १२ दिवसांनी त्यांची…
Read More...

मोठी बातमी: ठाण्यातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचं निधन

ठाणे - ठाण्यातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे प्रदीर्घ आजारामुळे खाजगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे. शनिवारी ७ मे रोजी दुपारी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुलेखा आणि मुलगा प्रन्मय असा परिवार आहे. त्यांनी…
Read More...

मी असेपर्यंत मुख्यमंत्री हा माझ्या पक्षाचा झाला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई - "मुख्यमंत्री बनणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं. मी मुख्यमंत्री होणार असं कधी वाटलंही नव्हतं, पण महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं आणि मी मुख्यमंत्री झालो. आता मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा होत राहिन, हे ही माझं स्वप्न आहे", असं…
Read More...

आनंदाची बातमी! यंदा मान्सून10 दिवस लवकरच; कोकण-मुंबईत कधी होणार दाखल?

मुंबई - मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. आणि या झळ्याने घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, यंदा मान्सून देशामध्ये १० दिवस अगोदरच दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात…
Read More...

छत्रपती शिवाजी, शाहू महाराज यांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम…

कोल्हापूर - ज्या वृत्ती विरोधात छत्रपती शाहू महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. ती वृत्ती आता जिथे जिथे जिवंत असेल तिथे तिथे लढूया व सामाजिक समता स्थापित करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज…
Read More...

दिलासा नाहीच! नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ

मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या न्यायलयीन कोठडीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायलयाने त्यांना २० मे पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी…
Read More...

नांदगाव परिसरातील औष्णिक विद्युत केंद्राची राख तातडीने उचलावी – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई - नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील टाकल्या जाणाऱ्या राखेची पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही राख टाकणे बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता ही राख…
Read More...