Browsing Category

महाराष्ट्र

लम्‍पीतून 3 हजार 291 जनावरे रोगमुक्त – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची माहिती

मुंबई : राज्यातील पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या सूचना, मनुष्यबळ वाढ, पुरेशा लसमात्रा, पशुधनावर करण्यात आलेले उपचार आणि निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने राज्यातील लम्‍पी आजार आटोक्यात येत आहे. 3 हजार 291 जनावरे औषधोपचारामुळे ठीक झाल्याचे…
Read More...

Pune: थँक्यू म्हणण्यासाठी हातात हात घेतला, मग थेट चुंबन, झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 42 वर्षीय झोमॅटो डिलिव्हरी बॉयने 19 वर्षीय मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेतले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे, मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.…
Read More...

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका; ‘अधीश’ बंगल्यातील अनधिकृत बांधकाम…

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दणका मिळाला आहे. नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. त्याशिवाय, राणे यांना हायकोर्टाकडून…
Read More...

मुंबई -अहमदाबाद महामार्गावर टेम्पो – कारचा मोठा अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आमगाव येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो आणि क्रेटा कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.…
Read More...

”शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो ही परंपरा आहे, परवानगी मिळाली नाही…

मुंबई : राज्यातील नाट्यमय संत्तातरणानंतर यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये कोण घेणार यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा वाद सुरु झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून पार्कात मेळावा आम्ही घेणार…
Read More...

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे 62 टक्के काम पूर्ण; 2023 अखेर प्रकल्प पूर्ण होईल – मुख्यमंत्री…

मुंबई : मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोडचे सुमारे 62 टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षाअखेरीस हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

जनतेला गुणवत्तापूर्ण सेवा पुरवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई : राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल शासन सकारात्मक असून जनतेला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा पुरविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर…
Read More...

शिवसेना सोडून गेले त्यांना हरवण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा – अंबादास दानवे

शिवसेना सोडून जे गेले त्यांना हरवण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा निवडणुकीत विजय आपलाच होईल, हे संकट म्हणजे आव्हान आहे. You Can win हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवा आणि संघटना मजबूत करण्यासाठी काम करा. आजपासून विदर्भ दौऱ्यावर असताना…
Read More...

सेना – भाजपा युतीला मिळालेलं यश हे आमच्या सरकारवर जनतेनं दाखवलेल्या विश्वासाचं द्योतक;…

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सेना - भाजपा युतीला मिळालेलं यश हे आमच्या सरकारवर जनतेनं दाखवलेल्या विश्वासाचं द्योतक असल्याची प्रतिक्रिया आज (19 सप्टेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…
Read More...

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा…
Read More...