Browsing Category

महाराष्ट्र

आता परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातच मिळणार जागतिक दर्जाचं शिक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई: भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील…
Read More...

परदेशी विद्यापीठाच्या आगमनाने भारत शिक्षण क्षेत्रात जागतिक केंद्र होण्याच्या मार्गावर

मुंबई. सरकार, उद्योग, परदेशी विद्यापीठे आणि स्थानिक संस्था यांच्या सहकार्याने भारत जगातील आघाडीचे शैक्षणिक केंद्र बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. हे केवळ शिक्षणाचे नव्हे तर सांस्कृतिक, आर्थिक आणि सामर्थ्यवान भारताच्या…
Read More...

Pune Budhwar Peth Crime: बुधवार पेठेत खळबळजनक खून; रिक्षाचालकाने केली श्यामली सरकारची हत्या

पुणे – शहरातील बुधवार पेठ परिसरात एका महिलेच्या खूनाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. श्यामली सरकार (वय अंदाजे ३५) या महिलेचा खून तिचा परिचित रिक्षाचालक नितीन पंडित याने केल्याची घटना ४ जून रोजी दुपारी घडली. श्यामली ही बुधवार पेठेत…
Read More...

ईदनिमित्त मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक; कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा

मुंबई : आगामी ईद सणानिमित्त मुंबईबरोबरच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. आगामी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्था चोख राखण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…
Read More...

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ – शालेय शिक्षण…

मुंबई : इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी दिनांक 26 मे 2025 ते 3 जून 2025 हा कालावधी देण्यात आला होता. 6 मे 2025 च्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार इयत्ता 11…
Read More...

बीकेसीतील तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएला मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील तीन अत्यंत महत्त्वाच्या व्यावसायिक भूखंडांचे वाटपपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आज प्रदान करण्यात आले. या…
Read More...

महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्रामविकास…

मुंबई: महिला व बाल विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण…
Read More...

COVID-19 Cases In India: धक्कादायक वाढ! देशात कोरोना रुग्णांचा आकडा 3395 वर, ‘या’…

COVID-19 Cases In India: देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ३० मे रोजी महाराष्ट्रात ८४ नवीन कोरोना रुग्णांची पुष्टी झाली. त्यानंतर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६८१ वर पोहोचली आहे. केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या…
Read More...

राज्यातील कर्तृत्ववान तरुणाईस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्रदान

छत्रपती संभाजीनगर, दि. ३० : समृद्ध समाजनिर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून शेती, युवक, महिला, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात खूप मोठे सामाजिक कार्य सुरू आहे. या माध्यमातून समर्पित भावनेने लक्ष केंद्रित करत, जिद्द, चिकाटी,…
Read More...

पैशासाठी शरीरविक्री: ‘देहव्यापारा’ची सुरुवात कधी आणि कशी झाली?

देहव्यापार, अर्थात पैशाच्या बदल्यात लैंगिक सेवा पुरवणे, हा मानवी इतिहासातील एक अत्यंत प्राचीन आणि गुंतागुंतीचा सामाजिक-आर्थिक प्रश्न आहे. याला अनेकदा 'जगातील सर्वात जुना व्यवसाय' म्हणून संबोधले जाते, जरी याची नेमकी सुरुवात कधी झाली हे…
Read More...