20% पेक्षा जास्त पिकाचे नुकसान झाल्यास राज्य सरकार देणार 20,000 रुपये, वाचा संपूर्ण माहिती
यंदा वातावरणातील बदलामुळे शेतीवर वाईट परिणाम झाला आहे. विशेषतः बिहारमध्ये मान्सूनचा कल खूपच निराशाजनक होता. सुरुवातीला पावसाअभावी भातशेतीचे क्षेत्र घटले, तर काही भागात पुरामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. आजकाल भुरा आणि मधुवा या…
Read More...
Read More...