झारखंडमध्ये सरकारी शाळेत जेवणाच्या भांड्यात पडून दोन बहिणींचा मृत्यू
सरकारी शाळांमध्ये मुलांची उपस्थिती वाढावी यासाठी माध्यान्ह भोजन दिले जाते. या योजनेंतर्गत शाळेतील मुलांसाठी जेवण तयार केले जाते. मात्र झारखंडमधील एका सरकारी शाळेत मुलांसाठी जेवण बनवताना मोठी दुर्घटना घडली आहे. माध्यान्ह भोजनासाठी भात…
Read More...
Read More...