ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर राडा, दगडफेकीत भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक निकालांनंतर जल्लोष साजरा करण्यात येत आहे. मात्र जळगावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवडणूक निकालानंतर दोन गट आमने-सामने आले. या दोन्ही गटातील कार्यकर्ते परस्परांत भिडले. यावेळी दोन समुहांकडून दगडफेक देखील…
Read More...
Read More...